tag:blogger.com,1999:blog-4763856927337778617.post2841562231388672845..comments2023-05-14T01:47:35.342-07:00Comments on jagar जागर : भिनलेले विष काढण्यासाठी....Yamaji Malkarhttp://www.blogger.com/profile/06028117421013594261noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4763856927337778617.post-12688629549304743262012-02-07T20:37:04.313-08:002012-02-07T20:37:04.313-08:00बँकेतेच करवसुलीमुळे कर भरणे तसेच कर वसूल करणे सोपे...बँकेतेच करवसुलीमुळे कर भरणे तसेच कर वसूल करणे सोपे होईल. करचुकवेगिरी थांबेल. शासनाचा महसूल वाठेल. परंतु त्यातील त्रृटी दूर केल्या पाहिजेत. समजा मी मित्राला उधारीवर पैसे दिले तर मित्राला कर भरावा लागेल. त्याने परत केल्यावर मला ही कर भरावा लागेल. पाश्चिमात्यदेशांमध्ये आर्थिक संकटाचे एक मोठे कारण तेथे जनता बचत करत नाही. उद्याच्या उत्पन्नावर व्यवहार होतात. या करप्रणालीमध्ये बचतीला प्रोत्साहन नसेल तर भारतसुद्धा अशा संकटात सापडेल. खेड्यांमध्ये पुष्कळसे व्यवहार वस्तूंच्या देवाण-घेवणातून होतात. तीच पद्धत शहरात वापरली जाईल. त्यामुळे करचुकवेगीरीला पूर्णपणे आळा घालता येणार नाही. विचार केला तर आणखी कित्यंक त्रृटी नजरेस येतील. त्या सर्वांवर उपाय शोधून मगच ही कल्पना वास्तवात आणता येईल. यावर विचार न करता वापरण्यास सुरवात केली तर जनतेला त्रास होईल.Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.com